कोल्हापूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. याचे स्वागत असून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
ताज्या बातम्या
सदृढ शाश्वत समाजनिर्मितीसाठी प्रयत्न आवश्यक : प्रा. पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवोदित संशोधकांनी ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल हे विषय लक्षात घेऊन संशोधन करावे आणि एक सदृढ शाश्वत समाज निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन प्र- कुलगुरू प्रा. पी. एस. पाटील यांनी...
भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देत ब्रँडिंग करणे गरजेचे – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई ( प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य (मिलेट्स) वर्ष घोषित करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील रुईया महाविद्यालयात दोन दिवसांच्या आतंरराष्ट्रीय भरडधान्य...
व्यक्तिमत्त्व विकासात वक्तृत्व कलेला महत्त्व : करमळकर
कुरुंदवाड (प्रतिनिधी) : व्यक्तिमत्त्व विकासात वक्तृत्व कलेला अत्यंत महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच याची जोपासना करावी, असे उद्गार कुरुंदवाडमधील सहकारभूषण एस. के. पाटील महाविद्यालयाचे निवृत्त इतिहास विभागप्रमुख प्रा. एकनाथ करमळकर यांनी काढले.
येथील शिक्षण प्रसारक...
माजी सैनिकांनी प्रवाहात सामील व्हावे : बी. एस. पाटील
कुरुंदवाड (प्रतिनिधी) : माजी सैनिकांनी समाजाच्या प्रवाहात सामील होऊन त्यांच्या सुखदुःखासोबत समरस झाले पाहिजे तरच तुम्हाला मान प्रतिष्ठान मिळेल, असे स्पष्ट मत माजी सैनिक बी. एस. पाटील यांनी येथे व्यक्त केले.
आजी-माजी सैनिक समाज कल्याण...
सूर्यकुमार यादवने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट
लखनौ : भारताचा क्रिकेटर सूर्यकुमार यादव याने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामना हा लखनौ येथे खेळवण्यात आला होता.
या सामन्यात भारतीय संघाने...