जिल्हा परिषदेची सभा गोंधळामध्ये गुंडाळण्यात आली, असा आरोप करीत हा ग्रामीण विकासाच्या दृष्टीने काळा दिवस असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय भोजे आणि माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी केली.