कोरोनामुळे तालमी बंद असल्याने पैलवानाच्या सरावाला ब्रेक लागला आहे. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने तालमीही उघडाव्यात अशी मागणी विविध तालीम संघटनांकडून होत आहे.
राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे येथे मतदान शांततेत पण चुरशीने पार पडले. प्रभाग क्रमांक १ मध्ये ८७.८९ टक्के, प्रभाग क्रमांक २ मध्ये ८५.९८ टक्के, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ९१.०६ टक्के मतदान झाले....
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारी नंतर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राज्य शासनाने नियमांना अधीन राहून राज्यातील सर्व दैनंदिन व्यवहार सह चित्रपटगृहे, शाळा, पर्यटन स्थळे आणि मंदिरे उघडण्यास टप्प्या-टप्प्याने परवानगी दिली आहे. गडहिंग्लजमधील साने गुरुजी वाचनालय...
इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील यड्राव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) विक्रमी ८०.७५ टक्के मतदान झाले. सत्ताधारी श्री गुरुदेवदत्त ग्रामविकास आघाडी व महाविकास आघाडी यांच्यात चुरशीने लढत झाली. सहा प्रभागांसाठी ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
महाराष्ट्रातील...
राशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यात सरासरी ९० टक्के मतदानाची नोंद झाली. तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी राजापूर या गावात ९६.७० टक्के इतके उच्चांकी मतदानाची नोंद झाली. तर सावडे पैकी वडाचीवाडी...
बोरपाडळे (प्रतिनिधी) : बोरपाडळे परिसरातील सातवे,सावर्डे,आरळे गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) सकाळी साडे सात वाजल्यापासून दिवसभर अत्यंत चुरशीने आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावरती गर्दी केल्याचे दिसून येत होते.
सकाळच्या सत्रातच...