मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकल्यामुळे कोल्हापुरात आंदोलन सुरु आहे. मेगाभरती न थांबवल्यास होणाऱ्या उद्रेकास सरकार जबाबदार राहील असा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला.