नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) शेतकरी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी दिल्ली सीमेजवळ तळ ठोकून आहेत. सरकारच्या मंत्र्यांशी चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत, मात्र त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, आज पंतप्रधान मोदींचे ट्विट आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांनपासून सुरु असलेल्या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलं आहे. पीएम मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,… Continue reading अखेर दिल्ली शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडलं मौन..!