मुश्रीफसाहेब, मागील वेळी खा. धैर्यशील माने आमच्यासोबत असते तर राजाराम कारखान्यावर आमची सत्ता आली असती असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नूतन पदवीधर, शिक्षक आमदारांच्या सत्कारावेळी व्यक्त केला.