मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार ‘सर्वसामान्यां’चे सरकार असा घोषा लावत असले तरी, प्रत्यक्षात अनेक प्रश्नांची तड अद्याप लागलेली नाही. त्यातच राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांनी सभ्यतेची पातळी सोडल्याचे आता ठळकपणे अधोरेखित झाली आहे.
राज्यात एकीकडे पुढाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची धुळवड...
कोल्हापूर : ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दि. 11 जून रोजी तपोवन मैदानात होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे...
बालासोर : रेल्वे दुर्घटनेत जे दोषी असतील त्यांना सोडले जाणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे स्पष्टपणे सांगितले. ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान मोदी...
कोल्हापूर : येथील ‘शिवालय’ भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळामार्फत खासबाग चौक, येथे ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. कैलासगडची स्वारी मंदिराच्या 'शिवालय' भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची रायगडवर शिवराज्याभिषेकास...
कागल (प्रतिनिधी) : गेल्या ३० ३५ वर्षांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीमध्ये हजारो बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळवून दिला. फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणांमधून हजारो तरुण-तरुणींना नोकऱ्या मिळाल्या. याचे आत्मिक समाधान मोठे आहे, असे प्रतिपादन...