‘त्या’मुळेच हजारो शेतकऱ्यांप्रमाणे आता मंडप व्यावसायिकांवरही आत्महत्येची वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स असोसिएशनचे चेअरमन सागर चव्हाण यांनी ‘लाईव्ह मराठी’कडे व्यक्त केली.