केंद सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या शेतकरी बिलास काँग्रेससह मित्रपक्ष केवळ राजकारण आणि व्यापारी, दलालांच्या हितासाठीच विरोध करत असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.
कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘ओपन मॅग्झीन’ या आघाडीच्या नियतकालिकाकडून २०२२ मधील उत्कृष्ट महाविद्यालयांची यादी जाहीर केली असून, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्किटेक्चर विभागाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या यादीत पश्चिम विभागात देशात ६ वे स्थान मिळवले आहे.
मेडिकल,...
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईतील सरकारी बंगला रिकामा केला. कोल्हापूर जिल्ह्यातून गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी मुंबईत येणाऱ्या शेकडो रुग्णांच्या निवासाची सोय याच बंगल्यात केली जात असे....
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान आणण्यासाठी कार्यरत असलेल्या डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने तळसंदे परिसरात रबर लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
रबर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (आरआरआयआय) सहकार्याने...
कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड नगरपरिषद व एस. के. पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘हर घर तिरंगा’ महारॅली काढण्यात आली होती. ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ च्या जोरदार घोषणा देत शहरवासीयांना या उपक्रमात...
नवी दिल्ली (वृत्तांस्था) : कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी भारतासह अनेक देशात लसीकरणावर भर दिला जात आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस दिली जात आहे. सध्या भारतात नागरिकांना दोन डोस नंतर...