केंद्र शासनाने केलेल्या कृषी कायद्या विरोधात भारत बंद आंदोलनाला सर्वपक्षीयांकडून पाठींबा देण्यात आला. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी चंद्रकांतदादांनी एकदा कृषी कायदा वाचावा असा उपरोधिक सल्ला दिला.