स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज सुधारित कृषी विधेयकांची होळी करण्यात आली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी विधेयकावरून यांनी केंद्र सरकारवर टीका केली.