केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हा व्यापक कटाचा संशय असल्याची जहाल टीका केली.