जिल्हा परिषदेच्या प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगातील असमान निधी वाटपप्रकरणी आम्ही हायकोर्टात दाद मागितली असून कोण दिशाभूल करतंय हे हायकोर्टात ठरेल, असे राजू मगदूम यांनी स्पष्ट केले.