Published October 15, 2020

कसबा बावडा (प्रतिनिधी) :  मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने पंचगंगा नदीवरील कसबा बावडा येथील पुन्हा पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे राजाराम बंधारा यावर्षी ५ वेळा पाण्याखाली गेला. यावर्षी आतापर्यंत राजाराम बंधारा ६० दिवस पाण्याखाली राहिला आहे. आज (गुरुवार) बंधाऱ्याचे पाणीपातळी १७ फूट ३ इंच इतकी आहे. यंदा १ जून ते १५  ऑक्टोबर या १३५ दिवसात एकूण ६० दिवस हा बंधारा पाण्याखाली राहिला आहे.

October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023