मुंबई : बिहार सरकारने ओबीसी समूहातील जातनिहाय जनगणना सुरू केल्यानंतर राज्यातही जातनिहाय जनगणना सुरू करण्याची मागणी वारंवारपणे करण्यात येत होती. आज विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. बिहार सरकार...
पुणे : उद्धव ठाकरे यांनी पक्षाला उभारी मिळण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांची खेडनंतर आता मालेगावात मोठी सभा होणार आहे. या मालेगावातील सभेआधीच उद्धव ठाकरे यांच्या उर्दू भाषेतील बॅनरची चर्चा सुरू...
दिल्ली : येथे सुरु असलेल्या वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत नीतू घंघास हिने आज भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. 48 किलो वजनी गटात नीतू घंघास हिने मंगोलियाच्या लुटसेखर अलतेंगसेंग हिचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
बॉक्सर...
मुंबई : पर्यावरणपूरक जीवनशैलीसह विकासाचा समतोल राखण्यासाठी तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन करण्याची आणि सामाजिक कार्याची संधी उपलब्ध करून देऊन,पर्यावरण हा विषय चळवळ म्हणून तो लोकाभिमुख बनविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उच्च व...
कोल्हापूर : घटनात्मक आणि संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करूनच राहुल गांधी यांना दोषी ठरवण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. या निकालाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार राज्य घटनेने राहुल गांधींना दिला असताना, न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करून, त्यांनी आणि...