कोल्हापुरातील सोमवार पेठेतील एका सर्वसामान्य कुटुंबाला हजारो रुपयांचे वीजबिल महावितरणने पाठवले आहे. यामुळे हे कुटुंब हवालदिल झाले असून आम्ही जगायचं तरी कसं असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.