पैसे देऊन जिवाभावाचे कार्यकर्ते मिळत नाहीत त्यासाठी जनतेच्या सेवेत चोवीस तास राहावे लागते, असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या नूतन पदवीधर, शिक्षक आमदारांच्या सत्कारावेळी चंद्रकांतदादा पाटील यांना लगावला.