नवीन कृषी कायदा रद्द होऊच शकत नाही हे सांगायला दादा काय पंतप्रधान लागून गेलेत काय, असा उपरोधिक सवाल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.