सर्वसामान्यांच्या अडीअडचणी दूर करणारा सच्चा नेता म्हणजे ना. सतेज पाटील होत. खऱ्या अर्थाने आपण जिल्ह्याचा ‘पालक’ असल्याचे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिल्याची भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केली.
सर्वसामान्यांच्या अडीअडचणी दूर करणारा सच्चा नेता म्हणजे ना. सतेज पाटील होत. खऱ्या अर्थाने आपण जिल्ह्याचा ‘पालक’ असल्याचे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिल्याची भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केली.