करवीर (प्रतिनिधी) : गडमुडशिंगी येथे तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी शेतकरी विकास आघाडीला सतरा पैकी ११ ठिकाणी विजय प्राप्त झाली आहे. तर न्यू वाडदेमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीला ९ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत. तर तामगावमध्ये काँग्रेस प्रणित आघाडीला १३ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत.
ताज्या बातम्या
कुंभोजगिरी डोंगराचा परिसराची साफसफाई…
कुंभोज (प्रतिनिधी) : दक्षिण महाराष्ट्रचे मिनी शत्रुंजय कुंभोजगिरी तीर्थामध्ये आचार्यदेव श्री अजितशेखर सूरीश्वरजी महाराज ४५ व्या दिक्षा दिवसानिमित युवा शिबिर तसेच श्री कुंभोजगिरी तीर्थ सत्कार आणि शुद्धिकरणाचे आयोजन करण्यात आले होते.श्री कुंभोजगिरी तीर्थ सत्कार...
धनगर समाजाला एकत्रित करून जनरेटा उभारणार : रामचंद्र डांगे
कुरुंदवाड (प्रतिनिधी) : धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन राजकीय पक्षांनी समाजाचा वापर केला आहे. समाजात दुफळी निर्माण करून सत्तेची पोळी भाजायची. आणि गरज संपल्यावर समाजाला वाऱ्यावर सोडायच काम राजकर्त्यांनी केलं आहे. यासाठी समस्त...
मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या निषेधार्थ सोमवारी कुरुंदवाड बंदची हाक…
कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाडमधील एका महिला सफाई कामगारावर मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी अन्याय केला आहे. त्या सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी निखिल जाधव यांच्या निषेधार्थ ३० मे रोजी कुरुंदवाड शहर कडकडीत बंद करण्याचे आवाहन...
माजी आमदार अमल महादेवराव महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश !
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूरात पूर कालावधीत राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यामुळे पूर्ण शहराची वाहतूक ठप्प होते. यासंदर्भात नितीन गडकरी यांना उड्डाणपुलाची मागणी करणारे निवेदन मा.आ.अमल महाडिक यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्याला प्रतिसाद देत शहरात प्रवेश...
अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद
कोल्हापूर(प्रतिनिधी): कोल्हापूर शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग रचनेत बदल करून दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती....