मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याआधीच वर्षा बंगला सोडला आहे. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे होते. यावेळी शिवसैनिकांनी वर्षा बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु केले आहे.
ताज्या बातम्या
दादासाहेब लाड ही व्यक्ती नसून शक्ती आहे : खंडेराव जगदाळे
कोल्हापूर (प्रतिनिधी) : विरोधकांच्या पाठीशी राजकिय शक्ती कार्यान्वीत झाली आहे. विरोधक खालच्या पातळीस जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करीत आहेत. त्यांच्याकडे बदनामी करण्याशिवाय हाती काय नाही. दादांनी ज्यांना ज्यांना मोठे केले आहे, तेच विरोधात वाटेल...
माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी श्री अंबाबाईला घातले साकडे…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : ना. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री कारकीर्दीतील अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. यासाठी आज (रविवार) सकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि कोल्हापूर शिवसैनिकांच्यावतीने श्री अंबाबाईला महाभिषेक आणि साकडे घालण्यात...
विधान परिषदेसाठी क्षीरसागर यांना भाजपचा पाठींबा शक्य : मंत्रीपदाला घालणार गवसणी
मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकाराच्या काळात एकमेकांसमोर ठाकणारे आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर आता गळ्यात गळा घालताना दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हे दोन मातब्बर नेते एकनाथ शिंदे सरकारमुळे एकत्र आले...
टोप संभापुर येथील चिन्मय गणाधिश गंधर्व येथे गव्याचे दर्शन…
टोप (प्रतिनिधी) : गेले अनेक दिवस सादळे-मादळे, कासारवाडी परिसरात वावरणारा गवा आज (रविवार) सकाळी टोप संभापुर येथील चिन्मय गणाधीश गंधर्व येथे आला. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्यात भितीची वातावरण पसतले आहे. तर विनविभागाकडून या गव्याला सायंकाळनंतर...
दऱ्याचे वडगाव येथे कृषिदिन उत्साहात साजरा…
दिंडनेली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्य कृषिदिन आणि कृषी संजीवनी सप्ताह सांगता समारंभ संपन्न झाला. यावेळी नाईक यांच्या फोटो पुजन आणि दिपप्रज्वलन विधवा महिलांच्या...