गोकुळची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. माजी चेअरमन रणजीतसिंह पाटील (मुरगूडकर) यांनी ‘लाईव्ह मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत सत्तारूढ गटाला सोडून गेलेल्या संचालकांवर निशाणा साधलाय.