करवीर तहसील कार्यालयातील गलथान कारभारामुळे २०१९ मधल्या महापूरग्रस्तांना शासकीय मदत आजूनही मिळालेली नाही. याप्रश्नी शहर, जिल्हा कृती नागरी समितीच्यावतीने तहसीलदारांना जाब विचारण्यात आला.
कोल्हापूर (प्रतिनिधी) : चतुर्थ श्रेणीची २५ टक्के पदे निरसीत करण्याबाबतचा १४ जानेवारी २०१६ चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, शासकीय कार्यालये, रुग्णालयातील खाजगीकरण रद्द करण्यात यावे आणि सर्व शासकीय कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कामगारांची रिक्त...
सातारा (प्रतिनिधी) : राज्यात मराठा आरक्षणावरुन होणारे राजकारण थांबायला हवे. लोकप्रतिनिधींनी याचा विचार करायला हवा. मला नेत्यांना एकच सांगायचंय. लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार?, हा उद्रेक एक...
बीड (प्रतिनिधी) : टाकाऊपासून टिकाऊ हे तुम्ही शिकलेले आहात. पण भाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हते, तेव्हा भाजप पक्षाचे काम आपल्या कुटुंबाने केले आहे. त्यावेळी कदाचित समाजात ज्या पक्षाकडे टाकाऊ दृष्टीकोनाने बघत होते. तो पक्ष...
मुंबई (प्रतिनिधी) : भारताचा आघाडीचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) १४ व्या हंगा मामध्ये खेळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाऊ शकते, अशी...
इचलकरंजी (प्रतिनिधी) : राजकीय वैमनस्यातून झालेल्या संदीप मागाडे याच्या खुनाचा मुख्य सूत्रधार के. के. ग्रुपचा म्होरक्या, ग्रा.पं. सदस्य कुमार कांबळे आणि त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक करुन त्यांना मोक्का लावावा, अशी मागणी करीत आज (गुरुवार)...