सरकारमधील गोंधळामुळे मराठा आरक्षणाचे मातेरं झालंय. त्यामुळे सर्व मराठा संघटनांनी विनंती केली तर आम्ही सरकारला सळो की पळो करू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.
सरकारमधील गोंधळामुळे मराठा आरक्षणाचे मातेरं झालंय. त्यामुळे सर्व मराठा संघटनांनी विनंती केली तर आम्ही सरकारला सळो की पळो करू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.