दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्यावतीने आज कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.