LiveMarathi

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला मुंबई विद्यापीठ कामकाजाचा आढावा

मुंबई ( प्रतिनिधी ) मुंबई विद्यापीठातील विविध अडचणींचा आढावा घेण्यासंदर्भात मंत्रालयात मंगळवारी  बैठक संपन्न झाली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हि बैठक संपन्न झाली. या वेळी नामांकित असणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थी हितासाठी उत्तम शैक्षणिक सुविधांसह गुणवत्ता आणि दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. चंद्रकांत पाटील… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला मुंबई विद्यापीठ कामकाजाचा आढावा

देशात १ ऑक्टोबरपासून 5G इंटरनेट सेवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात येत्या १ ऑक्टोबरपासून 5G इंटरनेट सेवा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा प्रारंभ होईल. यामुळे भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. एका अहवालानुसार 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला २०२३ ते २०४० दरम्यान ३६.४ ट्रिलियन रुपये (सुमारे ४५५ अब्ज डॉलर) फायदा होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला… Continue reading देशात १ ऑक्टोबरपासून 5G इंटरनेट सेवा

पणुत्रेतील बीएसएनएल टॉवर दहा दिवस बंद

कळे (प्रतिनिधी) : धामणी खोऱ्यातील तीस ते चाळीस गावांना नेटवर्क पुरवणारा पणुत्रे (ता. पन्हाळा) येथील बीएसएनएल कंपनीचा टॉवर गेली दहा दिवस बंद आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अतिवृष्टी, महापूर यामुळे आकुर्डे, आंबर्डे पुलासह अनेक ठिकाणी पाणी आल्याने गावांचाही संपर्क तुटला आहे. त्यामुळे धामणी खोऱ्यातील नागरिक त्रस्त आहेत. दुसरीकडे या परिसरातील जास्तीत जास्त… Continue reading पणुत्रेतील बीएसएनएल टॉवर दहा दिवस बंद

प्रतीक्षा संपली, लवकरच सुरु होणार ५ जी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनेक दिवसांची ५ जी बाबतची प्रतीक्षा संपली आहे. देशात नवी क्रांती होत आहे. आता ५ जी  इंटरनेट सेवा सुरु होत आहे. या महिन्यापासून ५ जी  इंटरनेट सेवा सुरु होत आहे. लिलावावला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ५ जी चा आनंद लुटता येणार आहे. इंटरनेट स्पीडही वाढणार आहे. ८  जुलैपासून ५ जी स्पेक्ट्रम… Continue reading प्रतीक्षा संपली, लवकरच सुरु होणार ५ जी

पराग अग्रवाल ‘ट्विटर’चे नवे सीईओ     

मुंबई  (प्रतिनिधी) : ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिल्याने  पराग अग्रवाल यांची नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षापासूनच  डॉर्सी यांनी मी लवकरच कंपनी सोडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर  त्यांचा उत्तराधिकारी नेमण्याची  प्रक्रिया सुरू  झाली होती. डॉर्सी यांनी  प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, कंपनीत मी सहसंस्थापक म्हणून  कामाला सुरूवात केली. त्यानंतर… Continue reading पराग अग्रवाल ‘ट्विटर’चे नवे सीईओ     

‘स्मार्टफोन’ची लाईफ वाढवण्यासाठी ‘या’ टिप्स वाचा 

मुंबई (प्रतिनिधी) : स्मार्टफोन आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे फोनची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अनेकदा आपण अशा चुका करतो, ज्या फोन वापरताना देखील लक्षात येत नाही आणि ते तुमच्या स्मार्टफोनसाठी खूप हानिकारक ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात ज्या गोष्टीने तुमचा फोन खराब होणार नाही किंवा तुम्ही कशी काळजी घेतली पाहिजे.… Continue reading ‘स्मार्टफोन’ची लाईफ वाढवण्यासाठी ‘या’ टिप्स वाचा 

‘व्हॉट्सअॅप’ नरमले ! प्रायव्हसी पॉलिसीला स्थगिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला आपले नवीन गोपनीयता धोरण मागे घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर ‘व्हॉट्सअॅप’ नरमले आहे. आम्ही गोपनियतेच्या मुद्द्यावरुन आमच्या यूजर्सवर कोणताही दबाव आणणार नाही, त्यासाठी भारत सरकारच्या नवीन डेटा प्रोटेक्शन बिलची वाट पाहू, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र ‘व्हॉट्सअॅप’ने आज (शुक्रवार) दिल्ली हायकोर्टात सदर केले आहे. ‘व्हॉट्सअॅप’नं मागील काही दिवसांपासून… Continue reading ‘व्हॉट्सअॅप’ नरमले ! प्रायव्हसी पॉलिसीला स्थगिती

राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये राबवणार ‘करियर कट्टा’ : यशवंत शितोळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये  करिअर कट्टा राबवण्यात येत आहे. यामध्ये आयएएस आपल्या भेटीला आणि उद्योजक आपल्या भेटीला हा उपक्रम १ मार्चपासून ३६५ दिवस दररोज एक तास या पद्धतीने ऑनलाइन राबवण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान… Continue reading राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये राबवणार ‘करियर कट्टा’ : यशवंत शितोळे

श्री अंबाबाई मंदिरात अद्ययावत साउंड सिस्टीमचे खा. संभाजीराजेंकडून उद्घाटन (व्हिडिओ)

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सुमारे दीड कोटी रु. खर्चून बसविण्यात आलेल्या अद्ययावत साउंड सिस्टीमचे खा. संभाजीराजेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  

‘आत्मनिर्भर’ भारत ; आता भारतातच तयार होणार मोबाइलचे पार्ट्स

मुंबई (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस भारत देश खऱ्या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ बनण्यासाठी वाटचाल करत आहे. भारतात मोबाइल प्रोडक्शन करणाऱ्या काही कंपन्या आहेत, पण मोबाइल पार्ट्स अजूनही बाहेरुनच मागवावे लागतात. ही समस्याही आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा सन्स आता देशातच मोबाइलचे पार्ट्स बनवण्याच्या तयारीत आहे. भारतातच मोबाइलचे पार्ट्स बनवण्यासाठी टाटा सन्स तामिळनाडूमध्ये मोठा प्रकल्प… Continue reading ‘आत्मनिर्भर’ भारत ; आता भारतातच तयार होणार मोबाइलचे पार्ट्स