बोरपाडळे (प्रतिनिधी) : असळजपासून तीन ते चार किमी. अंतरावर असणाऱ्या जंगलातील नष्ट झालेला जांभळीचा पाणवठा असळज वन विभागाने वन्य प्राण्यांसाठी श्रमदानातून पुन्हा जिवंत केला आहे. हा पाणवठा गेली कित्येक वर्षे बंदावस्थेत होता. असळजपासून तीन ते चार किमी. अंतरावर घनदाट जंगलातील जांभळीचा पाणवठा गेले कित्येक वर्षे बंदावस्थेत होता. परिणामी जंगलातील प्राण्यांना बारा महिने पाण्यासाठी भटकंती करावी… Continue reading असळज वन विभागाचा स्तुत्य उपक्रम…