चंद्रपुरात राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्षांचा राजीनामा

चंद्रपूर (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजेंद्र वैद्य यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा बेबीताई उईके यांनी आपला प्रदेशाध्यक्षाकडे राजीनामा पाठविल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला c राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मागील सहा महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौरा झाला असून, पक्षवाढीसाठी… Continue reading चंद्रपुरात राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्षांचा राजीनामा

गुजरात निवडणुकीत भाजपचा विजयी रथ कोण रोखणार?

विश्लेषण : श्रीधर वि. कुलकर्णी केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर केली असून १ आणि ५ डिसेंबर रोजी अशा दोन टप्प्यात मतदान होणार असून, ८ डिसेंबरला मतमोजणी होईल. त्यामुळे या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होईल. तसे पहिले तर सत्ताधारी भाजपकडून अगोदरपासूनच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय आखाडे बांधण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत भाजप आपला गड… Continue reading गुजरात निवडणुकीत भाजपचा विजयी रथ कोण रोखणार?

ठाकरे गटाला दिलासा; मशाल चिन्ह ठाकरेंचेच

मुंबई (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे नवे चिन्ह मिळाले. मात्र, यावर समता पार्टीने आक्षेप घेतला होता. राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही गटांकडून धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले. त्यानंतर आता ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे… Continue reading ठाकरे गटाला दिलासा; मशाल चिन्ह ठाकरेंचेच

धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारणार : रवी राणा

अमरावती : ‘धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारणार, रवी राणा यांने उद्धव ठाकरेंचा दम खाल्ला नाही. बच्चू कडू तर काहीच नाहीत. जर दम देऊन बोलत असेल, तर त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे,’ असे वक्तव्य अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी केले आहे. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद संपला असे जाहीर झाल्यानंतर… Continue reading धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारणार : रवी राणा

सूड उगवण्यासाठीच महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे ‘त्यांचे’ षडयंत्र : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश लपविण्यासाठी आकांडतांडव केला. त्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडण्याचा ठाकरे पितापुत्रांचा प्रयत्न आहे. हा महाराष्ट्रातील गुंतवणूक रोखण्याचा आणि नव्या गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्राविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आज भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. खा. महाडिक म्हणाले की, वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्प… Continue reading सूड उगवण्यासाठीच महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे ‘त्यांचे’ षडयंत्र : खा. धनंजय महाडिक

विरोधकांनी कारखाना वाचवण्याची भूमिका जाहीर करावी : चव्हाण

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : विरोधक जाहीर सभांमधून व्यक्तिगत निंदा-नालस्ती आणि कुचाळक्या करीत आहेत. त्यापेक्षा शेतकरी सभासदांसाठी कारखाना वाचवण्यासाठी आणि कामगारांसाठी काय करणार आहोत ते सांगा, अशी विचारणा प्रकाशराव चव्हाण यांनी केली आहे. छत्रपती शाहू शेतकरी सर्व विचार आघाडीच्या भडगाव, ता. गडहिंग्लज येथील जाहीर प्रचार सभेत चव्हाण बोलत होते. प्रकाशराव चव्हाण म्हणाले, विरोधकांकडे विधायक दृष्टिकोनच नसल्यामुळे ते… Continue reading विरोधकांनी कारखाना वाचवण्याची भूमिका जाहीर करावी : चव्हाण

घाटगे यांचे डिजिटल बोर्ड कर्मचाऱ्यांच्या वर्गणीतूनच : युवराज पाटील

कागल (प्रतिनिधी) : समरजितसिंह घाटगे प्रत्येक गोष्टीसाठी शाहू ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरत आहेत. त्यांचे डिजिटल बोर्डही कर्मचाऱ्यांचा सक्तीच्या वर्गणीतूनच उभारले जात आहेत, असा सणसणीत आरोप गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक युवराज पाटील यांनी. कागलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. पाटील म्हणाले, नेतृत्व हे विधायक कामातून निर्माण होत असते. घाटगे मात्र मोठमोठे डिजिटल बोर्ड उभे करुन नेतृत्व… Continue reading घाटगे यांचे डिजिटल बोर्ड कर्मचाऱ्यांच्या वर्गणीतूनच : युवराज पाटील

आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही : बच्चू कडू

अमरावती (वृत्तसंस्था) : ‘ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आम्ही माफ करतो; पण आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही’, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी आ. रवी राणा यांना दिला. तसेच राणा यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा विषय माझ्यासाठीही संपला असल्याचे ते म्हणाले. रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादानंतर बच्चू कडू यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर… Continue reading आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही : बच्चू कडू

आमदार राजेश पाटील गोडसाखर काय चालवणार ? : राजेंद्र गड्ड्याणवर

मुगळी (प्रतिनिधी) : चंदगडचा दौलत साखर कारखाना अतिशय सुरळीत सुरू होता. आमदार राजेश पाटील यांनी तो अट्टाहासाने बंद पाडला. तो कारखाना कोणालाच चालवूच द्यायचा नाही, हेच त्यांचे धोरण असल्यामुळे आ. राजेश पाटील गोडसाखर काय चालवणार ? असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्ड्याणवर यांनी केला. ते गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथे छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या… Continue reading आमदार राजेश पाटील गोडसाखर काय चालवणार ? : राजेंद्र गड्ड्याणवर

फडणवीसांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा प्रयत्न करू नये : आदित्य ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प आणण्याचे गाजर शिंदे-फडणवीस सरकारने दाखवले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची दिशाभूल करीत असल्याचा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केला. फडणवीसांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा प्रयत्न करू नये असेही ते म्हणाले. आदित्य ठाकरे म्हणाले, आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एअरबस प्रकल्पावर उत्तर आले. त्यामुळे फडणवीसच राज्यकारभार चालवत… Continue reading फडणवीसांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा प्रयत्न करू नये : आदित्य ठाकरे

error: Content is protected !!