गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून देण्यात येणारा राज्यस्तरावरील ‘दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार’ गडहिंग्लज पंचायत समितीला प्राप्त झाला. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातून १ जिल्हा परिषद, २ पंचायत समिती आणि १४ ग्रामपंचायती निवडण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत सातारा तर ग्रामपंचायतीमधून १४ गावामध्ये कागल तालुक्यातील तमनाकवाडा या गावाची निवड झाली आहे. ‘यशवंत पंचायत… Continue reading गडहिंग्लज ‘पंचायत समिती’ राज्यात सर्वोत्कृष्ट