…त्यांना वेड लागलंय ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातवरण चांगलंच तापलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी दिल्लीत जातो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. तर आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे हे भ्रमिष्ट झाले आहेत, असा… Continue reading …त्यांना वेड लागलंय ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

कोल्हापूर लोकसभेसाठी 27 उमेदवारांची 39 नामनिर्देशनपत्र वैध

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा सार्वजनिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमानुसार 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी दि. 12 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात आली आहेत. विहीत कालावधीत 28 उमेदवारांची एकूण 42 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. प्राप्त सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी, 47 – कोल्हापूर लोकसभा मतदार संघ तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे दालन,… Continue reading कोल्हापूर लोकसभेसाठी 27 उमेदवारांची 39 नामनिर्देशनपत्र वैध

अनंत गीतेंचे डिपॉझिट जप्त करा : रामदास कदमांचे आवाहन

मंडणगड: रायगड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणा, असे आवाहन माजी मंत्री रामदास कदम यांनी केले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ मंडणगड येथील जाहीर सभेत बोलत होते.पुढे बोलताना रामदास कदम कदम म्हणाले, अनंत गीते यांच्या दोन लोकसभा निवडणुकीचा खर्च मी… Continue reading अनंत गीतेंचे डिपॉझिट जप्त करा : रामदास कदमांचे आवाहन

…तुम्ही कुणबी समाजाचाही विश्वासघात केलाय : सुनील तटकरे

मंडणगड : मी नेतृत्व बदलले म्हणून माझ्यावर टिका करता पण अनंत गीते तुम्ही जनतेचा विश्वासघात केला आहात. रामदासभाई कदम, सुर्यकांत दळवी यांनी निवडणूकीला मदत केली त्यांचा विश्वासघात केलात. तर कुणबी समाजाचाही तुम्ही विश्वासघात केलात, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी मंडणगड येथील महायुतीच्या जाहीर सभेत केला.… Continue reading …तुम्ही कुणबी समाजाचाही विश्वासघात केलाय : सुनील तटकरे

…’त्यांना’ पराभूत करायचे होते म्हणून ते…मंडलिकांचा सतेज पाटलांना टोला  

कोल्हापूर : लोकसभेच्या रिंगणात होते. पण राजकीय घडामोडीमुळे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आघाडी धर्म बाजूला सारून संजय मंडलिक यांच्या विजयासाठी प्रयत्न केला होता. सध्या संजय मंडलिक आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे महायुतीत आहेत. लोकसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत त्यांना कोणाला तरी पराभूत करायचे होते. त्यामुळे ते माझ्याकडे आले होते, मी त्यांच्याकडे गेलो नाही’, असा… Continue reading …’त्यांना’ पराभूत करायचे होते म्हणून ते…मंडलिकांचा सतेज पाटलांना टोला  

घरात घुसून मारण्याची भाषा करणाऱ्या मोदींना चीन घरात घुसल्याचं दिसलं नाही का ? : नाना पटोले

मुंबई: मोदी सरकार घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करते असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीच्या प्रचार सभेत सांगितले. पण नरेंद्र मोदी चीनला घाबरतात म्हणूनच चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी करुन जमीन बळकावली, आपले २० सैनिक मारले तरीही नरेंद्र मोदींना आजपर्यंत ते कसे दिसले नाही, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी… Continue reading घरात घुसून मारण्याची भाषा करणाऱ्या मोदींना चीन घरात घुसल्याचं दिसलं नाही का ? : नाना पटोले

रोहित पवारांची अजित काकांवर बोचरी टीका म्हणाले…

मुंबई – सध्या लोकसभा निवडणुकीचे धुमाकूळ राज्यात चालू आहे. काल पासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. अशातच सर्वाधीक चर्चेचा ठरलेला विषय म्हणजे बारामती मतदान संघ. बारामती मतदार संघात माजी कृषी मंत्री शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे यात कोण बाजी मारणार या कडे… Continue reading रोहित पवारांची अजित काकांवर बोचरी टीका म्हणाले…

मंत्री होतो तवा जेवायला बोलवायचे अन् आता….सदाभाऊ खोतांच खुमासदार भाषण

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची साथ सोडल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. यानंतर त्यांनी मंत्रिपदही भूषवले. मंत्रीपद गेल्यानंतरचं दु:खं काय असतं हे सदाभाऊंनी बेमालूमपणे मांडलं. मंत्री होतो तवा जेवायला बोलवायचे. आग्रहावर आग्रह करायचे. आता चहा बी पाजत नाहीत, असं सदाभाऊ यांनी म्हणताच अनेकांना हसू आवरेना झालं. पण हसता… Continue reading मंत्री होतो तवा जेवायला बोलवायचे अन् आता….सदाभाऊ खोतांच खुमासदार भाषण

मला राज ठाकरेंनी फोन केला म्हणून…रामदास कदम थेटच बोलले…

रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिल्यानंतर कोकणातील त्यांचे शिलेदार वैभव खेडेकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी मौन सोडले आहे. त्यांनी थेटच वैभव खेडेकर यांच्यावर निशाना साधला आहे. ते म्हणाले, मनसेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर आधीच चार ते पाच गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावर… Continue reading मला राज ठाकरेंनी फोन केला म्हणून…रामदास कदम थेटच बोलले…

महाराष्ट्रात मोदींची नाही, तर ठाकरेंची गॅरंटी चालते : आदित्य ठाकरे

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच पक्षांकडून जाहिरातबाजी होताना दिसत आहे. तर प्रचारात हटके टॅग लाईनचा वापरही केला जात आहे. सद्य मोदींची गॅरंटी ही टॅग लाईन सर्वत्र चर्चेत आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभा उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ बोलताना भाजपच्या 400 पारच्या घोषणेचा… Continue reading महाराष्ट्रात मोदींची नाही, तर ठाकरेंची गॅरंटी चालते : आदित्य ठाकरे

error: Content is protected !!