LiveMarathi

मोठी बातमी..! 19 व्या आशियाई क्रीडा स्‍पर्धेत कोल्हापूरच्या विक्रम इंगळेने पटकावलं कास्य..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आशियाई क्रीडा स्‍पर्धा सुरु आहेत. या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी भरीव कामगिरी केली आहे. दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी पदकांच्या अर्धशतकांचा टप्‍पा भारताने दिमाखात पार केला. यातच आज कोल्हापुरच्या विक्रम इंगळे याने रोलर स्केटिंग रिले 3000 मीटर या प्रकारात कांस्यपदक पटकाल आहे. तसेच 1000 मीटर वैयक्तिक प्रकारात चौथे स्थान पटकावले आहे. विक्रमच्या कामगिरीमुळे… Continue reading मोठी बातमी..! 19 व्या आशियाई क्रीडा स्‍पर्धेत कोल्हापूरच्या विक्रम इंगळेने पटकावलं कास्य..!

‘जवान’ करतोय नवे रेकॉर्ड; तिसऱ्या आठवड्यातही क्रेझ कायम

मुंबई ( प्रतिनिधी ) बॉलीवूड बातम्यांच्या अपडेटनुसार शाहरुख खानचा जवान सतत नवनवे रेकॉर्ड बनवतो आहे. या चित्रपटाची क्रेझ तिसऱ्या आठवड्यातही शिगेला पोहोचली आहे. 600 कोटींचा आकडा गाठण्याच्या दिशेने जवान वाटचाल करत आहेत. या गुरुवारपर्यंत जवान हा आकडा गाठेल अशी अपेक्षा आहे. जर असे झाले तर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट ठरेल ज्याने 600 कोटींचा व्यवसाय… Continue reading ‘जवान’ करतोय नवे रेकॉर्ड; तिसऱ्या आठवड्यातही क्रेझ कायम

भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास; श्रीलंकेला नमवत केली ‘सुवर्ण’ कामगिरी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ( Women Cricket Team Wins Gold ) आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये महिला क्रिकेट स्पर्धेतील सुवर्णपदक लढतीत भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 116 धावा करता आल्या. यानंतर गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने श्रीलंकेला 20 षटकांत 97 धावांवर रोखून… Continue reading भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास; श्रीलंकेला नमवत केली ‘सुवर्ण’ कामगिरी

भारत आक्रमक; कॅनडा नागरिकांचा व्हिसा केला स्थगित

दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची पद्धत स्थगित केली आहे. कॅनडामधील उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांना भेडसावणाऱ्या ‘सुरक्षा धोक्यांमुळे’ हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅनडाच्या भूमीवर खलिस्तानी फुटीरतावाद्यांच्या हत्येशी संबंधित ओटावाच्या आरोपांवरील वाढत्या राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने हे पाऊल उचलले. सध्या सर्व श्रेणींचे व्हिसा निलंबित करण्यात आले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची… Continue reading भारत आक्रमक; कॅनडा नागरिकांचा व्हिसा केला स्थगित

थ्री इडियट्स फेम अभिनेत्याचा दुर्दैवी अंत; उंच इमारतीवरून***

नवी मुंबई ( प्रतिनिधी ) बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले. आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’मध्ये लायब्रेरियन दुबे ही त्यांची भूमिका विशेष चर्चेत आली होती. ETimes ला मिळालेल्या एक्सक्लूझिव्ह वृत्तानुसार त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा अखिल यांची पत्नी आणि अभिनेत्री… Continue reading थ्री इडियट्स फेम अभिनेत्याचा दुर्दैवी अंत; उंच इमारतीवरून***

पुण्याच्या भूमीत शिवपुराण कथा म्हणजे सर्वांसाठी पर्वणीच- मंत्री चंद्रकांत पाटील

पिंपरी ( प्रतिनिधी ) मध्य प्रदेशातील कुदेश्वरधाम येथील पंडित मिश्रा यांच्या श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथेचे आयोजन लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवारातर्फे सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर करण्यात आले आहे. याचे औपचारिक उदघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. मानवी जीवनात ज्ञान, मोक्ष, त्याग, उपवास, तप आणि जप याचे महत्त्व अधोरेखित करणारी… Continue reading पुण्याच्या भूमीत शिवपुराण कथा म्हणजे सर्वांसाठी पर्वणीच- मंत्री चंद्रकांत पाटील

जम्मू, राजौरी जिल्ह्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश

जम्मू ( वृत्तसंस्था ) जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात झालेल्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आज बुधवारी आणखी एक दहशतवादी मारला गेला. जम्मूचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) मुकेश सिंह यांनी याबाबतची माहिती दिली असून, “राजौरीच्या नारला भागात सुरू असलेल्या चकमकीत दुसरा दहशतवादी मारला गेला असल्याचं त्यांनी म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक 13 सप्टेंबर रोजी नारला… Continue reading जम्मू, राजौरी जिल्ह्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश

मुंबईच्या गोविंदा पथकांना ताकद देण्याचे काम ‘गोकुळ’ने केले- मुख्यमंत्री

मुंबई ( प्रतिनिधी ) श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने 7 सप्टेंबर रोजी ठाणे येथील शारदा संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडीना गोकुळने प्रायोजित केली होते. या कार्यक्रमस्थळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत यावर भाष्य केले आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसो म्हणाले की, ‘गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मुंबईच्या बाजारपेठेत आपले नाव केलेआहे. गोकुळ… Continue reading मुंबईच्या गोविंदा पथकांना ताकद देण्याचे काम ‘गोकुळ’ने केले- मुख्यमंत्री

गोविंदांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा; यंदा 18 लाख 75 हजारांचे ***

मुंबई ( प्रतिनिधी ) राज्यभरात दहीहंडीसाठी गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठा निर्णय घेत गोविंदांसाठी 18 लाख 75 हजारांची विमा कवच योजना जाहीर केली आहे. ही योजना 8 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. यासंदर्भातील सर्व प्रक्रियांना मंजूरी देत शासकीय आदेश काढून राज्य सरकारनं यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.… Continue reading गोविंदांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा; यंदा 18 लाख 75 हजारांचे ***

Pralhad Chavan : कोल्हापूरची नस ओळखलेला लढाऊ कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड

शेती करता करता रोजच्या रोजीरोटीसाठी जोडधंदा म्ह्णून त्यांनी मंडप व्यवसाय सुरू केला. कारण अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला आल्यानंतर जे चटके सहन करावे लागतात, ते सर्व चटके त्यांनाही बसत होते. एकीकडे सामाजिक कामाची आवड आणि दुसरीकडे घरची बेताची आर्थिक परिस्थिती याचा ताळमेळ घालत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. दांडपट्रटा आणि फुटबॉलची मोठी आवड असलेला हा खेळाडू नंतर… Continue reading Pralhad Chavan : कोल्हापूरची नस ओळखलेला लढाऊ कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड

error: Content is protected !!