नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील टोलनाक्यांसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. येत्या काळात राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना वारंवार थांबण्याची गरज नाही. कारण येत्या दोन वर्षात राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे टोलनाकामुक्त करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. गडकरी म्हणाले की, नवी जीपीएस आधारित कलेक्शन यंत्रणा आणण्यात येणार आहे. ही यंत्रणा सरकारच्या अंतिम टप्प्यात… Continue reading येत्या दोन वर्षात राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे टोलनाकामुक्त : नितीन गडकरी