कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दोन गट पडलेल्या शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जोपर्यंत कार्यकर्ता शिवसेनेत टिकून आहे तोपर्यंत शिवसेनेला भवितव्य आहे, असे अनेक राजकीय जाणकार सांगतात आणि म्हणूनच उद्याचे भवितव्य उज्ज्वल ठेवायचे असेल व भगवा डौलाने फडकवायचा असेल, तर निष्ठावंत शिवसैनिकांना नेत्यांनी बळ देण्याची गरज आहे. उद्या होणाऱ्या कोल्हापुरातील मेळाव्यामध्ये… Continue reading निष्ठावंत शिवसैनिकांना हवे बळ, नेत्यांपुढे कठीण आव्हान