कोल्हापूर (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता नसतानाही राज्याबरोबर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाला लक्षणीय यश मिळाले आहे, असे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले.
त्यांनी म्हटले आहे की, राज्यात...