परभणीत चक्रीवादळाचा तडाखा ; मोठे आर्थिक नुकसान    

xr:d:DAGCSIKKDnY:3,j:4721323031930603237,t:24041308

परभणी : दुपारी उन्हाचा तडाखा आणि मधूनच चक्रीवादळ असं एकूणच लोकांना संभ्रमात टाकणार वातावरण होत असल्याच दिसून येत आहे.पूर्णा  तालुक्यातील चुडावा गाव शिवारात (गुरुवारी) चक्रीवादळाने हाहाकार माजवला. यावेळी शेतातील जनावरांचे गोठे, मांडव अखाडे, रेशीम कोष निर्मीतीचे शेड, विजेच्या तारांसह खांब, आमराई फळझाडे उपटून पडल्‍याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. यावेळी चक्रीवादळाने उभे असलेले विजेचे… Continue reading परभणीत चक्रीवादळाचा तडाखा ; मोठे आर्थिक नुकसान    

महाबळेश्वरमध्ये हिमकण, पारा घसरला

महाबळेश्वर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या पर्यटनस्थळ महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक, लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य आता पाहावयास मिळाले. पहाटे वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा ३ ते ४ अंशापर्यंत खाली गेला आहे. वेण्णालेक परिसरामध्ये आज पहाटे वाहनांवर, पानांवर, वेण्णालेक नौकाविहारासाठी ये-जा करण्यासाठी असलेल्या लोखंडी बोटीवर काही प्रमाणात… Continue reading महाबळेश्वरमध्ये हिमकण, पारा घसरला

राज्यात पुढचे दोन दिवस थंडीचा जोर कायम

मुंबई (प्रतिनिधी) : मागच्या दोन दिवसांपासून थंडी वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील जवळपास १९ जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता  हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकच्या काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरी होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. पुणे, नगर जिल्ह्यांतील काही भागात थंडीची दाट लाट येण्याची शक्यता आहे. याचबरोबर औरंगाबाद, जालना,… Continue reading राज्यात पुढचे दोन दिवस थंडीचा जोर कायम

जिल्ह्यात गारवा वाढला, रस्तेही धुक्यात हरवले

कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी धुके पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे सकाळी उशिरापर्यंत रस्ते धुक्याने अच्छादल्याचं चित्र होते. तसेच धुके पडल्याने दुपारपर्यंत कोल्हापूर शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाचा तडाका असला तरी आज उन्हाच्या झळा कमी आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात उन्हाचा तडाका कायम असला, तरी राज्याच्या कमाल तापमानात घट… Continue reading जिल्ह्यात गारवा वाढला, रस्तेही धुक्यात हरवले

सांगोल्यात डेंग्यू निर्मूलनासाठी विशेष पथके

सांगोला/ नाना हालंगडे- कुटुंबनिहाय सर्वेक्षण सुरू नागरिकांनी पथकातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा, परिसर स्वच्छ ठेवा, फ्रिज- वॉशिंग मशीन पाठीमागे साचून राहिलेले पाणी रिकामे करा, परिसर स्वच्छ ठेवा असे एक ना अनेक संदेश घेऊन नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी घरोघरी सर्व्हे करीत आहेत. दुसरे तिसरे काही नसून सांगोला शहर डेंग्यू निर्मूलन करण्यासाठी सांगोला नगरपालिकेने… Continue reading सांगोल्यात डेंग्यू निर्मूलनासाठी विशेष पथके

राज्यात थंडीचा जोर वाढला

मुंबई (प्रतिनिधी) : पूर्व किनारपट्टीवर दाखल झालेल्या मेंडोस चक्रीवादळामुळे राज्यातील हवामान गेले काही दिवस ढगाळ होते. काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली होती. आता वादळाचे ढग कमी होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील किमान तापमानात गेल्या २४ तासांमध्ये घट झाली आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६.५ अंश सेल्सिअस होते. उर्वरित… Continue reading राज्यात थंडीचा जोर वाढला

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या ४८ तासांत कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. बहुतांश भागात ढगाळ हवामानामुळे ऐन हिवाळ्यात उकाडा, इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात दोन दिवसांपासून थंडी जाणवत असली तरी दुपारी उकाडा होताना दिसत आहे. वातावरणात होणाऱ्या झपाट्याच्या बदलांमुळे जनजीवनावर प्रचंड परिणाम दिसून येत आहे. दरम्यान, बदलत्या हवामानामुळे रबी पीकही धोक्यात आले आहे. बंगालच्या… Continue reading कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

कोल्हापूरमध्ये थंडीचा जोर कायम

कोल्हापूर (प्रातिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा पारा घसरला आहे. हा पारा १५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने जिल्हा गेल्या १० वर्षात चौथ्यांदा गारठले आहे. दिवसभर निरभ्र वातावरण आणि ऊन असूनही थंडी जाणवत आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षातील हे नीच्चांकी तापमान आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस थंडी अशीच राहण्याची शक्यता… Continue reading कोल्हापूरमध्ये थंडीचा जोर कायम

राज्यभर थंडीचा तडाखा वाढणार

मुंबई (प्रतिनिधी) : हिवाळा सुरू झाल्यापासून राज्यभर गुलाबी थंडीची चाहूल सर्वांना जाणवू लागली आहे. आता थंडीचा तडाखा येणाऱ्या काही दिवसांत वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश शहरांमध्ये किमान तापमान आणखी कमी होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आताही राज्यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान खाली उतरले आहे तर विदर्भामध्येही… Continue reading राज्यभर थंडीचा तडाखा वाढणार

सूर्यग्रहण बघितले आता पाहा चंद्रग्रहण

चंद्रपूर (प्रतिनिधी) : नुकतेच २५ ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाल्यानंतर देशातून आणि महाराष्ट्रातून ८ नोव्हेंबरला पुन्हा खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. देशाच्या पूर्वाेत्तर भागात सर्वाधिक ९८ टक्के आणि ३ तास ग्रहण पाहावयास मिळेल, तर पश्चिम भारतातून केवळ १ तास १५ मिनिटे खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल, अशी माहिती अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. महाराष्ट्रात गडचिरोली… Continue reading सूर्यग्रहण बघितले आता पाहा चंद्रग्रहण

error: Content is protected !!