बीडशेडमध्ये उद्या भारत बंद आंदोलन : राजेंद्र सुर्यवंशी

सावरवाडी (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करावेत, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी उद्या गुरुवार (२६ नोव्हेंबर) पुकारलेले भारत बंद आंदोलन बीडशेड (ता. करवीर) येथे यशस्वी करणार असल्याची माहिती, काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज (बुधवारी) पत्रकारांना दिली. संसदेत केंद्र शासनाने शेतकरी विरोधी केलेले… Continue reading बीडशेडमध्ये उद्या भारत बंद आंदोलन : राजेंद्र सुर्यवंशी

करवीर तालुक्यात ऊसाच्या एक डोळा पध्दत लागणीकडे शेतकऱ्यांचा कल…

सावरवाडी ( प्रतिनिधी ) : करवीर तालुक्यात ऊस पीकांच्या लागणीसाठी विविध संकरीत ऊस बियाणांच्या वापर करून लागणी केल्या जात आहेत. मात्र, यंदा ऊस लागणीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून एक डोळा पध्दत लागणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. शेतामध्ये  बैलांचे  औत, ट्रॅक्टर, रोटावेटर यांच्या माध्यमातून नांगरटी करून चार फुटाच्या अंतराने सरी काढल्या जात आहेत. पाण्याच्या पाळ्याबरोबरच एक… Continue reading करवीर तालुक्यात ऊसाच्या एक डोळा पध्दत लागणीकडे शेतकऱ्यांचा कल…

मनमोहन सिंग अन् २६/११ हल्ल्याबाबत बराक ओबामांचा धक्कादायक दावा…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला चढवून अनेकांचे बळी घेतले, कोट्यवधींचे नुकसान केले. या वेळी देशभरात पाकिस्तानविरुद्ध अत्यंत संतापाची भावना असताना तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने या हल्ल्याचा निषेध करण्याशिवाय पाकिस्तानविरुद्ध कोणतीच कारवाई केली नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने असा कचखाऊपणा का दाखवला, याविषयी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा… Continue reading मनमोहन सिंग अन् २६/११ हल्ल्याबाबत बराक ओबामांचा धक्कादायक दावा…

तर व्यापाऱ्यांवर खटला भरू : बाळासाहेब थोरात

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करतानाच महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नवा कायदा तयार करण्याचे संकेत दिले आहेत.शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्र्यांची समिती गठीत केली जाणार आहे.तसेच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधारभूत किंमत दिली नाही तर त्यांच्यावर खटला दाखल करण्याची तरतूद करण्यात येणार आहे, असे थोरात यांनी आज स्पष्ट केले.… Continue reading तर व्यापाऱ्यांवर खटला भरू : बाळासाहेब थोरात

वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत औषधी झाडांची लागवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत छत्रपती राजाराम उद्यान, टाकाळा, राजारामपुरी येथे सीड बँक तयार करण्यासाठी देशी, औषधी दुर्मिळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पंचगंगा नदी परिसर, बागल चौक, आर. के. नगर, दौलत नगर, रुईकर कॉलनी मैदान येथील सुमारे १८० झाडांच्या देखभालीसाठी उपाययोजना केल्या. यामध्ये झाडांना काठया, शेडनेट बांधणे, तण काढणे, आळी करणे,… Continue reading वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत औषधी झाडांची लागवड

रब्बी हंगामासाठी राज्य सरकारचा ‘मोठा’ निर्णय

नागपूर (प्रतिनिधी)  : नैसर्गिक संकटांमुळे खरीप हंगामात प्रचंड नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसाही वीज देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी यासंबंधी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले, आम्ही राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज… Continue reading रब्बी हंगामासाठी राज्य सरकारचा ‘मोठा’ निर्णय

आता गोकुळ दुधाचे पॅकिंग कोकणात

कोल्‍हापूर  (प्रतिनिधी) : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) आता कोकणातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे दूध पॅकिंग चालू केले  आहे. सध्‍या नेमळे, फोंडा या भागातून दररोज अंदाजे २२ हजार लिटर दूध संकलित होत असून, ते नाधवडेतील सिंधुभूमी डेअरी फार्म यांच्‍याकडे पॅकींग केले जाणार आहे. भविष्‍यात या भागातील दूध उत्‍पादकांचे हित डोळयासमोर ठेवून दूध संकलनामध्‍ये वाढ… Continue reading आता गोकुळ दुधाचे पॅकिंग कोकणात

‘त्या’मुळेच साखर कामगार महिनाअखेरीस संपावर : कामगार युनियनचा इशारा

सांगली (प्रतिनिधी) : पगारवाढ व सातवा वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातले साखर कामगार ३० नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. दीड लाख साखर कामगार या आंदोलनात उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला. आज (शनिवार) सांगलीमध्ये झालेल्या राज्याच्या कामगार युनियनच्या कार्यकारिणीच्या बैठकीस हा निर्णय घेण्यात आला.   चौदा महिन्यांपासून राज्यातल्या साखर कामगारांचे करार प्रलंबित आहेत. राज्य सरकार आणि… Continue reading ‘त्या’मुळेच साखर कामगार महिनाअखेरीस संपावर : कामगार युनियनचा इशारा

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे ५ नोव्हेंबरला भव्य ट्रॅक्टर रॅली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्याविरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने गुरुवार ५ नोव्हेंबर रोजी भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या रॅलीची सुरुवात निर्माण चौकातून होणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी… Continue reading केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे ५ नोव्हेंबरला भव्य ट्रॅक्टर रॅली

…अन्यथा शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सामोरे जावं लागेल : समरजितसिंह घाटगे (व्हिडिओ)

सरकारने शेतकऱ्यांचे विविध प्रश्न त्वरित मार्गी लावावे अन्यथा त्यांच्या आक्रोशाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला.  

error: Content is protected !!