कोल्हापूर (उत्तम पाटील) : शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी आणि विविध योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून शासनाने ‘आत्मा’ संस्थेची निर्मिती केली. पण कोल्हापूर जिल्ह्यात संबंधित अधिकाऱ्यांनी स्वार्थासाठी केवळ काही शेतीगटांशी सलोखा करून इतर शेतीगटांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचे विदारक चित्र आहे. त्यामुळे मतलबी अधिकाऱ्यांमुळे ‘आत्मा’तील ‘आत्मा’च हरवला असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ‘आत्मा’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न… Continue reading मतलबी अधिकाऱ्यांमुळे ‘आत्मा’तील ‘आत्मा’च हरवला…