मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार ‘सर्वसामान्यां’चे सरकार असा घोषा लावत असले तरी, प्रत्यक्षात अनेक प्रश्नांची तड अद्याप लागलेली नाही. त्यातच राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांनी सभ्यतेची पातळी सोडल्याचे आता ठळकपणे अधोरेखित झाली आहे.
राज्यात एकीकडे पुढाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची धुळवड...