कुरुंदवाड (प्रतिनिधी) : व्यक्तिमत्त्व विकासात वक्तृत्व कलेला अत्यंत महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच याची जोपासना करावी, असे उद्गार कुरुंदवाडमधील सहकारभूषण एस. के. पाटील महाविद्यालयाचे निवृत्त इतिहास विभागप्रमुख प्रा. एकनाथ करमळकर यांनी काढले.
येथील शिक्षण प्रसारक...