कोल्हापूर (श्रीधर कुलकर्णी) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशाने अनेक स्थित्यंतरे पहिली आहेत. अनेक प्रगतीची शिखरे गाठली असली तरी स्वातंत्र्याने काय कमावले आणि काय गमावले याचा आढावा घेताना बऱ्याच गोष्टींचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा केवळ अन् केवळ भारतीयच आहे. ही खूणगाठ प्रत्येकाने बांधून घेतली पाहिजे, कारण हा… Continue reading स्वातंत्र्य आणि आपण..! : ‘लाईव्ह मराठी’ विशेष