Home संपादकीय

संपादकीय

संपादकीय

ताज्या बातम्या

रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ममता बॅनर्जींची मदतीची घोषणा

कोलकाता : ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघातातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. पश्चिम बंगालमधील मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाइकांसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

अजित पवार यांच्या संजय राऊत यांना कानपिचक्या

नागपूर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे मीडियासमोर बोलताना थुंकले. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संजय राऊत यांना कानपिचक्या दिल्या. त्यामुळे राऊत आणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेले...

बालासोर येथील रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू

बालासोर : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 238 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले. बालासोर येथील बहानागा बाजार स्थानकाजवळ सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोलकाता-चेन्नईकडे...

राजस्थानात सरकारी कर्मचाऱ्यांना ॲडव्हान्स सॅलरी मिळणार

जयपूर : सरकारी कर्मचाऱ्यांना आता ॲडव्हान्स सॅलरी देण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना पगार होण्यापूर्वीच अॅडव्हान्स सॅलरी मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याच्या आधीच अॅडव्हान्स सॅलरी देणारे राजस्थान हे देशातील पहिले...

यशासाठी सातत्य आणि परिश्रम आवश्यक : डॉ. भगवान पाटील

गगनबावडा (प्रतिनिधी) : स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींना चांगल्या संधी असून, तरुणाईने परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यासात सातत्य, परिश्रम व उमेद बाळगल्यास यश नक्की मिळते. तरुणांनी नवे विचार व संकल्पनेच्या जोरावर जीवनात वाटचाल करावी, असे...