‘दिवाळी अंक’ : साहित्यातील श्रीमंतीची अनुभूती

जिज्ञासा आणि व्यक्त होणे हा मानवी गुण. या दोन्हीला सकारात्मक.. शुभंकर वळण दिले ते मराठी दिवाळी अंकानी. मराठी साहित्य संमेलन आणि मराठी दिवाळी अंक ही मराठी माणसाची जागतिक पातळीवर नोंद घेतली जाणारी वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. दिवाळी म्हणजे ‘दिवाळी अंक’ हे आनंदाचे अतूट नाते जुळलेय ते चक्क १८८५ पासून. १८८५ पूर्वीही दोन दिवाळी विशेष अंक निघाले… Continue reading ‘दिवाळी अंक’ : साहित्यातील श्रीमंतीची अनुभूती

दिवाळी : तेजोमय प्रकाशपर्व

श्रीधर वि. कुलकर्णी दिवाळीचा सण म्हणजे तेजोमय प्रकाशपर्व तसेच असत्यावर सत्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचा विजय होय. हा सण केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीकच नाही तर त्याचे सामाजिक, आध्यात्मिक,  ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्व देखील आहे. हा सण सामाजिक ऐक्य वाढवण्याचे काम करतो. कार्तिक कृष्ण त्रयोदशीपासून दिवाळीचा सण साजरा केला जातो. भगवान राम रावणाचा वध करून व… Continue reading दिवाळी : तेजोमय प्रकाशपर्व

आयुर्वेदाची देवता ‘धन्वंतरी’

महाराष्ट्रात दिवाळीचा धनत्रयोदशी हा दुसरा दिवस आहे. पहिला दिवस असतो वसुबारस! धनत्रयोदशी हा दिवस आश्विन महिन्याच्या त्रयोदशीला असतो. या दिवसाबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. या दिवसाचे सांस्कृतिक महत्त्व देखील मोठे आहे. धन्वंतरी हे चारभुजा धारी होते. त्यांच्या एका हातामध्ये आयुर्वेदाचा ग्रंथ/जळू, एका हातामध्ये औषधी कलश (अमृत कलश), एका हातामध्ये जडी बुटी आणि एका हातामध्ये शंख… Continue reading आयुर्वेदाची देवता ‘धन्वंतरी’

वसुबारस : जनावरांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस

श्रीधर वि. कुलकर्णी भारतात विविध राज्यांमध्ये संस्कृतीप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. गाई, गुरे, जनावरे यांनाही प्रत्येक घरात महत्त्वाचे स्थान आहे. गाई तसेच इतर जनावरांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे वसुबारस, म्हणजेच दिवाळी सुरू होण्याचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस! उद्या शुक्रवारी वसुबारस असून,… Continue reading वसुबारस : जनावरांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस

अंधेरीच्या पोटनिवडणुकीत दडलंय उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंचं ‘राज’…

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : अंधेरीची पोटनिवडणूक वेगवेगळ्या कारणाने सातत्याने चर्चेत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावण तापले ते शिवसेना कुणाची उद्धव ठाकरेची की एकनाथ शिंदेंची या मुद्द्याने ? चिन्हासाठी बराच खल रंगला, त्यानंतर पोटनिवडणूकीतील उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनामा नाट्याने अवघ्या महाराष्ट्राने राजकारणाची कूस बदलताना पहिले, या सर्व राजकीय घडामोडी सुरु असताना राज ठाकरे यांनी… Continue reading अंधेरीच्या पोटनिवडणुकीत दडलंय उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंचं ‘राज’…

‘विजयादशमी’ : आनंद, उत्साह आणि प्रेरणोत्सव

श्रीधर वि. कुलकर्णी ‘विजयादशमी’ हा दिवस विजयाचा असल्याचे मानले जाते. म्हणून या दिवशी कोणतेही कार्य मुहूर्त न बघता करता येतात. अशी मान्यता आहे की, साडेतीन मुहूर्तापैकी कोणत्याही दिवशी कार्य प्रारंभ झाल्यास त्यात नक्कीच यश मिळते. दसरा सण हा लोकांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह आणतो, तसेच त्यांना एक चांगला संदेश देऊन आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो.… Continue reading ‘विजयादशमी’ : आनंद, उत्साह आणि प्रेरणोत्सव

आरोग्यासाठी गुणकारी आपट्याची पाने

विजयादशमी दिवशी महाराष्ट्रात परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देत सीमोल्लंघन, शमीपूजन, सरस्वती पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. या दिवशी आपट्या पानाला अधिक महत्त्व असते; मात्र ही आपट्याची पाने त्यादिवसापूर्तीच महत्त्वाची नसून त्याचा इतर आरोग्याच्या समस्या दूर होण्यास देखील फायदा होतो. आपटा ही एक अत्यंत बहुगुणी औषधी वनस्पती असून या झाडाची पाने, शेंगांच्या बिया,… Continue reading आरोग्यासाठी गुणकारी आपट्याची पाने

शिक्षण : परिवर्तनाचे प्रभावी माध्यम

श्रीधर वि. कुलकर्णी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई-वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही. जीवनातील सर्वात पहिले गुरु आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु-शिष्य परंपरा असून, शिक्षक हे जगण्याचा योग्य मार्ग… Continue reading शिक्षण : परिवर्तनाचे प्रभावी माध्यम

‘सुबुद्धी दे गणनायका’

श्रीधर वि. कुलकर्णी लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला त्या गोष्टीला आता शतकापेक्षा अधिक काळ लोटला आहे. घरोघरी गणपती बसविण्यामागे समाजातील ऐक्य साधण्याबरोबरच घरात हे संस्कार होत राहावेत, हाही मोठा उद्देश लोकमान्य टिळकांचा होता. घराचे घरपण व समाजाचे सामाजिक स्वरूप एकत्रितपणे अबाधित राहावे हा त्यामागचा आणखी एक व्यापक हेतू होता. गणपतीचे समाजातील सर्वमान्य स्थान हेरून… Continue reading ‘सुबुद्धी दे गणनायका’

ग्रामीण संस्कृतीचं काय?

कोल्हापुरी ठसका (भाग दोन) कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : पुणे, कराड आदी शहरांची हद्दवाढ झाली म्हणून कोल्हापूर शहराची हद्दवाढ करायलाच हवी का? असा काही नियम आहे का? हद्दवाढीनंतर कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा होणार, याचा काही विचार करायला नको का? संस्कृतीवर घाला कोल्हापूर शहराची आणि ग्रामीण भागाची संस्कृती आणि परंपरा वेगळी आहे. हा जिल्हा कृषी प्रधान… Continue reading ग्रामीण संस्कृतीचं काय?

error: Content is protected !!