LiveMarathi

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला मुंबई विद्यापीठ कामकाजाचा आढावा

मुंबई ( प्रतिनिधी ) मुंबई विद्यापीठातील विविध अडचणींचा आढावा घेण्यासंदर्भात मंत्रालयात मंगळवारी  बैठक संपन्न झाली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हि बैठक संपन्न झाली. या वेळी नामांकित असणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थी हितासाठी उत्तम शैक्षणिक सुविधांसह गुणवत्ता आणि दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. चंद्रकांत पाटील… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला मुंबई विद्यापीठ कामकाजाचा आढावा

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनियुक्त कुलगुरू डॉ. महानवर यांचे केले अभिनंदन

मुंबई ( प्रतिनिधी ) डॉ. प्रकाश महानवर यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी “Modi shaping a global order in flux” हे पुस्तक त्यांना भेट देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत पाटील यांनी कुलगुरू श्री.महानवर यांच्याशी विद्यापीठ आणि… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनियुक्त कुलगुरू डॉ. महानवर यांचे केले अभिनंदन

अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेस ठाकरे गटासोबत

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले, मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप, अमित विलासराव देशमुख, प्रवक्ते राजू वाघमारे, शिवसेना सचिव विनायक राऊत, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी,… Continue reading अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेस ठाकरे गटासोबत

संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला

मुंबई (प्रतिनिधी) : गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब करून पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आज होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. तर त्यांचा कोठडीतील मुक्कामही अजून वाढला आहे. पत्राचाळ… Continue reading संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला

नवीन चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : नवीन चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. आमच्यात शिवसेनेचे स्पिरीट आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यांनतर संजय राऊत यांनी प्रथमच आपले मत मांडले आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांची आज न्यायालयीन कोठडी संपत आहे. त्यामुळे त्यांना ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले.… Continue reading नवीन चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल : संजय राऊत

चंद्रकांत पाटील यांचे ‘ते’ विधान चुकीचेच : जयंत पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानामुळे सध्या ते वादात सापडले आहेत. त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘आई-वडिलांना शिव्या द्या चालेल; पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही. आईवरून शिव्या देणे ही आमची कोल्हापूरची पद्धत आहे; परंतु मोदी आणि शाहांना शिव्या देणे… Continue reading चंद्रकांत पाटील यांचे ‘ते’ विधान चुकीचेच : जयंत पाटील

पुन्हा तिसरीपासून परीक्षा सुरू होणार : केसरकर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नव्हती; मात्र आता पुन्हा तिसरीपासून परीक्षा सुरू केली जाणार असल्याचे सूतोवाच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझ कमी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दीपक केसरकर म्हणाले की, सध्या आठवीपर्यंत परीक्षा घेतल्या जात नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता… Continue reading पुन्हा तिसरीपासून परीक्षा सुरू होणार : केसरकर

ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : विविध लक्षवेधी भूमिकांमधून आपला अभिनय साकारणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन झाले आहे. बाली हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ७९ वर्षांच्या बाली यांनी ‘केदारनाथ’, ‘३ इडियट्स’ सारख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अचानक प्रकृती खालावल्याने अरुण बाली यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल… Continue reading ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

चिमुकल्याच्या नावाने राजकारण केले?; श्रीकांत शिंदेंचे ठाकरेंना पत्र

मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात एकनाथ शिंदे, त्यांचे चिरंजीव आणि नातवावरही टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदेंचे पुत्र श्रीकांत यांनी ठाकरे यांना पत्र लिहिले असून, दीड वर्षाच्या अजाण बाळाच्या नावाने राजकारणात केले, असा सवाल उपस्थित केला आहे. श्रीकांत शिंदे लिहितात, दसऱ्याच्या मेळाव्यात काल उभ्या महाराष्ट्राने जे पाहिले आणि तुमच्या तोंडून… Continue reading चिमुकल्याच्या नावाने राजकारण केले?; श्रीकांत शिंदेंचे ठाकरेंना पत्र

शिवाजी पार्कवर १०१.६, ‘बीकेसी’वर ८८ डेसिबल आवाज

मुंबई  (प्रतिनिधी) : दसरा मेळाव्यात यंदा कोणाचा आवाज जास्त असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला दोन्ही ठिकाणी तुफान गर्दी झाली होती. समर्थक आणि कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. त्यांचा उत्साह आणखी वाढवण्याकरता दोन्ही गटांतील नेत्यांकडून उत्साहपूर्ण भाषणेही करण्यात आली. दरम्यान, दोन्ही गटाच्या आवाजाकडे आवाज फाऊंडेशनचे बारीक लक्ष होते. दोन्ही… Continue reading शिवाजी पार्कवर १०१.६, ‘बीकेसी’वर ८८ डेसिबल आवाज