LiveMarathi

मतदारांना मटण दिले तरी पराभव झाला; आता चहा ही देणार नाही; केंद्रीय मंत्र्यांचं मोठ विधान

नागपूर ( प्रतिनिधी ) आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान नागपूर लोकसभा मतदारसंघात कोणतेही बॅनर किंवा पोस्टर लावणार नसल्याचे सांगितले आहे. लोकांना चहाही प्यायला लावणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. नितीवन गडकरी यांनी महाराष्ट्रातील वाशिम येथे तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी या… Continue reading मतदारांना मटण दिले तरी पराभव झाला; आता चहा ही देणार नाही; केंद्रीय मंत्र्यांचं मोठ विधान

गगनबावडा येथे स्वच्छता रन उत्साहात

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यामध्ये स्वच्छता ही सेवा अभियान (कचरा मुक्त भारत ) अंतर्गत स्वच्छता रनचे गगनबावडा येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन गगनबावड्याच्या सरपंच मानसी गुरुनाथ कांबळे यांनी केले. स्वच्छता ही सेवा अभियान कार्यक्रम फलकाचे उद्घाटन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माधुरी परिट यांनी केले. १… Continue reading गगनबावडा येथे स्वच्छता रन उत्साहात

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला थेट इशारा

जालना ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने दिलेल्या मुदतीत आश्वासने पुर्ण करावीत अन्यथा 40 व्या दिवशी आम्ही सरकारला सोडणार नाही; असा थेटच इशारा जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. बीड जिल्ह्या दौर्‍यापुर्वी आज 26 सप्टेंबर रोजी पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पुढे बोलतांना जरांगे पाटील म्हणाले… Continue reading मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला थेट इशारा

नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रशासन व NGO नी एकत्र यावे- डॉ. ज्ञानेश्वर मुळे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शासन-प्रशासन, सुज्ञ नागरिक, उद्योजक, शेतकरी तसेच सामाजिक संस्था यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र यायला हवे. सामाजिक कार्यात प्रशासनाची भूमिका महत्वाची असून त्यांच्या सहकार्याने सामाजिक संस्था प्रत्येक क्षेत्रात सामाजिक बांधिलकीतून काम करतील असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले. ते चांगुलपणाची चळवळ कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.… Continue reading नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रशासन व NGO नी एकत्र यावे- डॉ. ज्ञानेश्वर मुळे

येत्या दोन महिन्यात दुकांनाच्या पाट्या मराठीत दिसणार..! न्यायलयाने दिले आदेश

मुंबई ( प्रतिनिधी ) मराठी पाट्यांच्या सक्तीविरोधात मनसेने राज्यभरात आवाज उठवला होता. याविरोधात मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. यावर सुनावणी पार पडली असून, येत्या दोन महिन्यांत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाधान व्यक्त करत न्यायालयाचे आभार मानले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दुकानांच्या पाट्यांवरील नावे… Continue reading येत्या दोन महिन्यात दुकांनाच्या पाट्या मराठीत दिसणार..! न्यायलयाने दिले आदेश

पंकजा मुंडेंना मोठा झटका..! ‘वैद्यनाथ साखर’ला 19 कोटींची नोटीस

बीड ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पक्षावर नाराज असलेल्या माजी केंद्रीय मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला 19 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली आहे. याशिवाय त्यांच्या कारखान्याची मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते. मात्र मुंडे यांनी कोणताही गैरव्यवहार झाल्याचा नकार दिला आहे. यासोबतच मुंडे यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करत… Continue reading पंकजा मुंडेंना मोठा झटका..! ‘वैद्यनाथ साखर’ला 19 कोटींची नोटीस

सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर मनपा यंत्रणा सज्ज

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) अनंत चतुर्दशी दिवशी सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन तयारीची आढावा बैठक आज प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी घेतली. यावेळी विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारतीभोवती बॅरेकेटस् उभारण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार मंजूलक्ष्मी यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले आहे की, अशा इमारतीच्या परिसरात… Continue reading सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर मनपा यंत्रणा सज्ज

भारत आक्रमक; कॅनडा नागरिकांचा व्हिसा केला स्थगित

दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची पद्धत स्थगित केली आहे. कॅनडामधील उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांना भेडसावणाऱ्या ‘सुरक्षा धोक्यांमुळे’ हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅनडाच्या भूमीवर खलिस्तानी फुटीरतावाद्यांच्या हत्येशी संबंधित ओटावाच्या आरोपांवरील वाढत्या राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने हे पाऊल उचलले. सध्या सर्व श्रेणींचे व्हिसा निलंबित करण्यात आले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची… Continue reading भारत आक्रमक; कॅनडा नागरिकांचा व्हिसा केला स्थगित

…अन्यथा गाठ माझ्याशी; जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला इशारा

जालना (वृत्तसंस्था ) मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत तातडीने उपाय काढण्यास सरकारला भाग पाडणारे जालनाचे मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला 40 दिवसांचा अवधी देत शाश्वत मार्ग काढण्याचे सुचित केले होते. यानंतर पाटील यांनी रुग्णालयात दाखल होत उपचार सुरु केले आहेत. यानंतर आंदोलनकर्ते पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जरांगे-पाटील यांनी 14 ऑक्टोबरपर्यंत मराठा… Continue reading …अन्यथा गाठ माझ्याशी; जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला इशारा

16 आमदार अपात्र प्रकरण : चार महिने झाले तरी निर्णय नाही; SC ने नोंदवली नाराजी

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने दोन्ही गटांच्या बाजू ऐकून घेतल्या. यानंतर सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत चार महिने झाले तरी निर्णय झाला नसल्याने सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली. चार महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही राहुल नार्वेकर यांच्याकडून… Continue reading 16 आमदार अपात्र प्रकरण : चार महिने झाले तरी निर्णय नाही; SC ने नोंदवली नाराजी

error: Content is protected !!