नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) भारत आणि कॅनडामधील राजनैतिक वाद वाढला आहे. अशा स्थितीत दोन्ही देशांच्या व्यापाराचे नुकसान होत आहे. विशेषत: कॅनडाला याचा सर्वाधिक फटका बसणार आहे, कारण तेथील अनेक क्षेत्रांमध्ये आणि व्यवसायांमध्ये भारतीयांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे भारताशी शत्रुत्व कॅनडाला महागात पडण्याची शक्यता आहे. देशातील अग्रगण्य हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार भारतीय दरवर्षी कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत… Continue reading भारताशी शत्रुत्व कॅनडाला महागात पडेल ? दरवर्षी 3 लाख कोटी तोट्याची शक्यता !