LiveMarathi

पुणेकर कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी जाताना टोल माफ- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) दरवर्षीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव हा जल्लोषात पार पडणार आहे. चाकरमान्यांची कोकणात जाण्याची तयारी देखील सुरु झाली आहे. या चाकरमान्यांना आपल्या गावी जाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मोफत बस सेवा देण्यात आली आहे. पुण्यातील कोकणवासीयांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक खास… Continue reading पुणेकर कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी जाताना टोल माफ- चंद्रकांत पाटील

टाटांना पुरस्कार देणाऱ्या हातांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा गळा घोटला- खासदार संजय राऊत

मुंबई ( प्रतिनिधी ) उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना 19 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आला. टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी हा पुरस्कार प्रदान केला. यापार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी घटकांवर निशाणा साधला. मिळालेल्या माहितीनुसार… Continue reading टाटांना पुरस्कार देणाऱ्या हातांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा गळा घोटला- खासदार संजय राऊत

IMD : देशभरात पावसाची नेमकी काय असणार स्थिती ?

मुंबई ( प्रतिनिधी ) गेले काही दिवस महाराष्ट्रात पावसाने उसंत घेतल्याचं चित्र आहे. यामुळे खरीप हंगामासाठी सध्या अनुकूल स्थिती आहे. मात्र येत्या दोन आठवड्यात पावसाने दडी मारल्यास राज्यातील लाखो हेक्टर मधील खरीप पिके धोक्यात येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने उत्तरेकडील राज्यात पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज सिक्कीम,… Continue reading IMD : देशभरात पावसाची नेमकी काय असणार स्थिती ?

Mumbai-Goa महामार्गावरुन राज ठाकरेंनी सरकारला फटकारलं

पनवेल ( प्रतिनिधी ) मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने आवाज उठवला आहे. तसेच या मार्गावर गेल्या एक वर्षात सुमारे अडीच हजार प्रवाशांनी आपवा जीव गमावला आहे. याला जबाबदार कोण ? असा सवाल केला. महामार्गाच्या दिरंगाईमागे नेमकं कोण आहे ? असा सवाल करत ठाकरे यांनी केंद्र सरकार व… Continue reading Mumbai-Goa महामार्गावरुन राज ठाकरेंनी सरकारला फटकारलं

मुंबई गोवा महामार्ग दुरुस्तीसाठी पत्रकार मैदानात…!

रत्नागिरी ( प्रतिनिधी ) गेल्या काही महिन्यांपासून गोवा – मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीसाठी नागरीकांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले होते. मात्र आजपर्यंत हा महामार्ग समस्यांच्या गर्तेत असून, या महामार्गादुरुस्ती अभावामुळे मुंबईतून कोकणात येणाऱ्या पर्यटक व चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यात आता पत्रकार मैदानात उतरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष… Continue reading मुंबई गोवा महामार्ग दुरुस्तीसाठी पत्रकार मैदानात…!

अनिल परब : किरीट सोमय्या आता नाक घासून माफी मागा अन्यथा***

रत्नागिरी ( प्रतिनिधी ) भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी आरोप केले होते. हे प्रकरणाची याचिका दाखल केली होती. ही याचिका आता न्यायालयाने फेटाळत आमदार अनिल परब यांचा साई रिसॉर्टशी संबंध नसल्याचे शिक्कामोर्तब लोकायुक्तांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नाक घासून माफी मागावी अन्यथा मला… Continue reading अनिल परब : किरीट सोमय्या आता नाक घासून माफी मागा अन्यथा***

शिरीष कणेकर : एक जिंदादिल व्यक्तिमत्त्व

‘देवळापाशी कधी थबकल्याचं स्मरत नाही; पण तलतचे सूर कधी कानावर पडले की नकळत पावलं रेंगाळतात.’’ असं म्हणणारं हे रसिक व्यक्तिमत्त्व. लता मंगेशकरांनी आपल्या दहा आवडत्या गाण्यात सी. रामचंद्रांचे एकही गाणे निवडले नाही. तसेच आशा भोसलेंनी आपल्या आवडत्या गाण्यात ओ. पी. नय्यरचे एकही गाणे निवडले नाही. या संदर्भात ‘गाये चला जा’ या पुस्तकात कणेकर लिहितात, ‘त्या… Continue reading शिरीष कणेकर : एक जिंदादिल व्यक्तिमत्त्व

इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणी चंद्रकांत पाटील यांची भावुक पोस्ट

मुंबई ( प्रतिनिधी ) रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इर्शाळगड येथे काल मध्यरात्री दरड कोसळण्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यात काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी… Continue reading इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणी चंद्रकांत पाटील यांची भावुक पोस्ट

दीड तास पायपीट करून मुख्यमंत्री शिंदे इर्शाळवाडीत दाखल

खालापूर : राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच केले. गडाच्या पायथ्याशी येऊन मुख्यमंत्री थांबले नाही तर वरती चढून प्रत्यक्ष उदध्वस्त झालेल्या वस्तीवर येऊन त्यांनी संपूर्ण बचाव कार्याचे नियंत्रण केले. भर पावसात विश्रांती न घेता, रेनकोट घालून स्वत: बचाव कार्यात उतरलेले मुख्यमंत्री पाहून… Continue reading दीड तास पायपीट करून मुख्यमंत्री शिंदे इर्शाळवाडीत दाखल

IMD : येत्या पाच दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई ( प्रतिनिधी ) हवामान विभागाने राज्यात येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरीकांनी कामाच्या निमित्ताने बाहेर पडताना सतर्क राहणे आवश्यक ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई, पालघर, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात… Continue reading IMD : येत्या पाच दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

error: Content is protected !!