केंद्राने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाविरोधात आघाडी सरकारने काढलेल्या परिपत्रकाची भाजप किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली.