कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणच्या इचलकरंजी विभागातील अब्दुललाट शाखेतील ४५ कृषिपंप ग्राहक कृषी धोरणात सहभाग नोंदवून ११ लाख १८ हजार रुपयांचे थकीत वीज बिल भरून थकबाकीमुक्त झाले आहेत. महावितरणकडून कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांचे हस्ते थकबाकीमुक्त ग्राहकांचा सन्मान करण्यात आला. कृषी धोरण हे कृषिपंप ग्राहकांना थकबाकीमुक्त करणारे धोरण आहे. या धोरणात सहभागाची मुदत मार्च… Continue reading अब्दुललाट शाखेतील ४५ कृषिग्राहकांनी ११ लाख भरले