मुंबई ( प्रतिनिधी ) देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य लाभावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुषमान भारत योजना लागू केली आहे. या योजनेतील लाभार्थी कार्डधारकांना पाच लाखांपर्यंत औषधोपचार मोफत देण्यात येतात. मुंबईतील विलेपार्ले भागातील वंचित नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी नगरसेविका सौ. सुनीता राजेश मेहता यांनी पुढाकार घेत लाभार्थ्यांना आयुषमान भारत योजनेचे कार्ड काढून… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विलेपार्ले येथे लाभार्थ्यांना आयुषमान भारत कार्डचे वितरण