मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विलेपार्ले येथे लाभार्थ्यांना आयुषमान भारत कार्डचे वितरण

मुंबई ( प्रतिनिधी ) देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य लाभावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुषमान भारत योजना लागू केली आहे. या योजनेतील लाभार्थी कार्डधारकांना पाच लाखांपर्यंत औषधोपचार मोफत देण्यात येतात. मुंबईतील विलेपार्ले भागातील वंचित नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी नगरसेविका सौ. सुनीता राजेश मेहता यांनी पुढाकार घेत लाभार्थ्यांना आयुषमान भारत योजनेचे कार्ड काढून… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विलेपार्ले येथे लाभार्थ्यांना आयुषमान भारत कार्डचे वितरण

शिये-कसबा बावडा मार्गावर संघटनेच्या कार्यकर्त्यांचे चक्काजाम…

टोप (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (रविवार) शिये-कसबा बावडा रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केले. यावेळी साखर कारखानदारांचा निषेध व्यक्त करत आंदोलन संपताच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतात जाऊन ऊसाची तोडणी बंद पाडली. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांनी, जोपर्यंत उसाला दर मिळत नाही तोपर्यंत ऊस तोडणी तसेच कारखाने… Continue reading शिये-कसबा बावडा मार्गावर संघटनेच्या कार्यकर्त्यांचे चक्काजाम…

कळे-काटेभोगाव येथे चक्काजाम आंदोलन…

कळे (प्रतिनिधी) : शेतकरी संघटनांकडून मागील वर्षीचे चारशे रुपये व यावर्षीच्या ऊस दरासाठी तीव्र आंदोलन होत आहे. याच पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव आणि कळे येथे शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दालमिया शुगर, कुंभी कासारी कारखाना, डी.वाय पाटील साखर, अथनी शुगर या कारखान्यांच्या विरोधात शरद जोशी शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमकपणे… Continue reading कळे-काटेभोगाव येथे चक्काजाम आंदोलन…

कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर उत्साहात छट पूजा संपन्न…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील उत्तर भारतीय नागरिकाकडून पंचगंगा घाटावर पवित्र छट पूजा करण्यात आली. आज (रविवार) रोजी पंचगंगा घाटावर उत्तर भारतीयांच्यामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या छटपूजेला सुरुवात झाली. तसेच मावळत्या सूर्याची पूजा करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, दिल्लीचे महाराष्ट्राचे महामंत्री अजय राम सिंह आणि कोल्हापूर जिल्हाचे महामंत्री उपदेश सिंह यावेळी उपस्थित होते. तसेच उद्या… Continue reading कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर उत्साहात छट पूजा संपन्न…

पेठवडगाव येथे स्वाभिमानीचा रास्तारोको…

टोप (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पेठवडगाव-आष्टा रस्त्यावर जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तालुक्यातील वडगाव परिसरातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन केले. यावेळी बोलताना वैभव कांबळे यांनी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या गळीत हंगामातील रुपये ४०० रुपये प्रति टन व चालू गळीत हंगामातील तीन हजार पाचशे प्रति टन मिळावेत म्हणून गेले… Continue reading पेठवडगाव येथे स्वाभिमानीचा रास्तारोको…

कपिलेश्वर येथे राजकीय नेत्यांना गावबंदी…

कपिलेश्वर (प्रतिनिधी) : राजू शेट्टी यांच्या ऊस आंदोलनाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. कपिलेश्वर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्यानी ऊस दर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी केली आहे. मागील वर्षाचे दुसरा हप्ता 400 रुपये व चालू हंगामातील तुटणाऱ्या ऊसाला 3,500 रुपये दर साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना… Continue reading कपिलेश्वर येथे राजकीय नेत्यांना गावबंदी…

Gold Price Weekly: एका आठवड्यात सोने 1,200 रुपेक्षा जास्त महागले

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. या व्यापारिक आठवड्यात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,278 रुपयांनी वाढला आहे, तर चांदीचा भाव 4,347 रुपये प्रति किलोग्रॅमने वाढला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, 13 नोव्हेंबर रोजी या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला, 24 कॅरेट सोन्याचा… Continue reading Gold Price Weekly: एका आठवड्यात सोने 1,200 रुपेक्षा जास्त महागले

भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याची सुरक्षा तब्बल 6000 पोलीस अन्***

अहमदाबाद ( वृत्तसंस्था ) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अहमदाबादचे पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींना मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याच्या सुरक्षेसाठी मलिक यांनी 6 हजार पोलीस तैनात केले आहेत. स्टेडियममध्ये 3000 पोलीस बंदोबस्त असणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला मलिक यांनी स्टेडियममध्ये… Continue reading भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याची सुरक्षा तब्बल 6000 पोलीस अन्***

सारथी संशोधक विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा; काँग्रेस सहा आमदारांनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2022 पर्यंत केवळ मुलाखत घेऊन सरसकट फेलोशिप देण्यात आली होती. मात्र, 2022-23 या वर्षात काढण्यात आलेल्या जाहिरातीत पात्र विद्यार्थ्यांना परीक्षेची अट घातली आहे. शिवाय केवळ 50 विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्यात येणार असल्याचे नमुद आहे. परिणामी,… Continue reading सारथी संशोधक विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा; काँग्रेस सहा आमदारांनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी

दूग्ध व्यवसायाद्वारे ‘गोकुळ’ने महिलांना स्वावलंबी केले-जयश्री देसाई

कोल्‍हापूर ( प्रतिनिधी ) ग्रामीण भागाचा सहकारामुळे विकास झाला असून या विकासामध्‍ये गोकुळ दूध संघाचा मोलाचा वाटा आहे. दूग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे काम गोकुळने केले असून गोकुळ दूध संघ हा शेतकऱ्यांच्या विकासाचा पाया आहे. असे प्रतिपादन कोल्हापूरच्या अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई यांनी 70 व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताह निमित्‍त आयोजित मेळाव्‍यामध्‍ये केले.… Continue reading दूग्ध व्यवसायाद्वारे ‘गोकुळ’ने महिलांना स्वावलंबी केले-जयश्री देसाई

error: Content is protected !!