मुंबई (प्रतिनिधी) : अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह सहआरोपी नितीश सारडा आणि फिरोज शेख यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज उच्च न्यायालयाने आज (सोमवार) फेटाळून लावला. त्यामुळे त्यांचा तुरूंगातील मुक्काम वाढणार आहे. अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने निर्णय दिला.… Continue reading दिलासा नाहीच : अर्णब गोस्वामींचा तुरूंगातील मुक्काम वाढला