केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात कोल्हापुरात सरकारी कर्मचारी संघटना, कामगार संघटनांनी जोरदार निदर्शनं केली. सरकारचा पाडाव केल्याशिवाय जनआंदोलन थांबणार नाही, असा इशारा अतुल दिघे यांनी दिला.
केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात कोल्हापुरात सरकारी कर्मचारी संघटना, कामगार संघटनांनी जोरदार निदर्शनं केली. सरकारचा पाडाव केल्याशिवाय जनआंदोलन थांबणार नाही, असा इशारा अतुल दिघे यांनी दिला.